राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आता दिल्लीत जाण्याची आवश्यकता असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविल्यानंतर त्यासाठी सर्वप्रथम पुढे आलेले नाव…
पक्षबांधणीकडे नेतृत्वाचे असलेले दुर्लक्ष आणि त्यातून जागोजागी उभे राहिलेल्या ‘सखारामबापूं’मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी होत असल्याची भावना बळावली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कडवी लढत देणारे मनसेचे नेते हेमंत गोडसे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दडपशाहीवर आक्षेप घेत शिवसेनेत प्रवेश करण्याचा…