सप्टेंबर अखेरीस लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झाला. शक्ती चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास खोळंबला.
अरबी समुद्रात गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.चक्रीवादळाचा राज्यावर कोणातही प्रभाव नसेल,हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा…
बंगालच्या उपसागरातून निर्माण होणारे चक्रवाती वातावरण झारखंड छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात पोहोचत असून, त्यामुळे आज, शनिवारी, देशभरातच मुसळधार पावसाची शक्यता हवामान…