मुंबईच्या हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्या पर्यत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.…
काही दिवसांपासून समुद्रात वादळी वारे निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून गुजरातच्या मासेमारी नौकानी उत्तन व वसईच्या खाडी किनाऱ्याच्या…
Montha Cyclone Maharashtra Impact : आंध्र प्रदेशपासून ओडिशापर्यंत “मोंथा” या चक्रीवादळाने थैमान घातले असतानाच आता त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे.
Cyclone Mantha Maharashtra Impact : गेल्या पाच वर्षांत बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात अनेक चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. या चक्रीवादळांचा महाराष्ट्रावर…