बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले…
दिल्लीतील कन्स्टिट्युशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा एकही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने आघाडीतील मतभेद तीव्र झाल्याची चर्चा…
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची ही मागणी केवळ ‘राजकीय नौटंकी’ असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केला. काँग्रेसने नेहमीच जातगणनेला…