scorecardresearch

Super Sheshnag
भारतातील सर्वांत मोठी रेल्वे तुम्ही पाहिली का? चार मालवाहू गाड्या एकत्र करून तयात केलेली ‘ही’ ट्रेन आहे २ किमी लांब

ही मालगाडी सापासारखी लांब आहे, म्हणून तिचे नाव सुपर शेषनाग आहे. सुपर शेषनाग एकूण २३७ वॅगनसह ४ मालवाहू गाड्या एकत्र…

Diamond Crossing : भारताचा अनोखा रेल्वे ट्रॅक; चारही बाजूंनी ट्रेन आल्या तरीही होत नाही टक्कर

या क्रॉसिंग ट्रॅकवरून गाड्या कशा जात असतील हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

IRCTC चं स्वस्तात जबरदस्त पॅकेज! प्रवास ते हॉटेल बुकिंगपर्यंत मिळणार अनेक सुविधा

हा प्रवास पूर्ण १२ दिवस आणि ११ रात्रीचा असणार आहे. तसेच या प्रवासात हॉटेलमध्ये राहण्यासोबतच खाद्यपदार्थ आणि स्नॅक्स, प्रेक्षणीय स्थळांपर्यंत…

Train
ठाणे : विदेशी महिलेचा एक्सप्रेसमध्ये विनयभंग करणाऱ्या लष्करी जवान दोन वर्षांनी अटक

या घटनेचे कोणतेही धागेदोरे पोलीसांकडे नव्हते, तरीही दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांना आरोपीला अटक करण्यात आलं यश

7 Photos
Photos : भारतातील सर्वात लांब रेल्वे भुयार बांधकामाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वी, फोटो पाहा…

देशातील सर्वात लांब भुयारी रेल्वे मार्गाच्या बांधकामातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे.

forests
१० लाख झाडं लावून मानवनिर्मित जंगल, रेल्वेमार्गासाठी नुकसान भरपाईची रक्कम ऐकून चक्रावले अधिकारी

उत्तराखंडमध्ये माजी सनदी अधिकाऱ्याने लावलेल्या निर्माण केलेल्या जंगलाची जमीन अधिगृहीत करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ऐकून रेल्वे विभाग चक्रावला आहे.

railway station
रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय म्हणतात माहित आहे का? जाणून घ्या मजेशीर नाव

काही लोकांना तर ट्रेन आणि रेल्वे स्टेशन ही नावेच भारतीय वाटतात. आज आपण ट्रेन आणि रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय…

Train cancelled today
Train cancelled today: रेल्वेने आज ३८० गाड्या केल्या रद्द, प्रवासापूर्वी चेक करा लिस्ट

आज १४ फेब्रुवारीला ३८० ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज १७ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

railway-track
रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे

असे सांगितले जाते की जेव्हा रेल्वेचा शोध लागला तेव्हापासूनच रेल्वे रुळांमध्ये दगड टाकले जात आहेत. असे करण्याची अनेक कारणं आहेत.

बिहारमध्ये रेल्वे परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत तरूणांचा उद्रेक, प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी लावली ट्रेनला आग

बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती कायम आहे. आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले…

संबंधित बातम्या