कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
भारतातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या अमेरिकेने २५ टक्के आयात शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय वस्त्र उद्योगासमोरची आव्हाने बिकट होण्याची चिन्हे…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीण नांदणीमधून नेल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असताना आता लोकप्रतिनिधींनी याबाबतच्या भावना व्यक्त करायला…