कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
कोल्हापूरात या वर्षीच्या नवरात्रोत्सवात भाविक गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरातील सीसीटीव्हीद्वारे एआयच्या मदतीने निगराणी करण्याचे नियोजन करण्यात येत…
गणरायाचे मनोभावे पूजन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक निघाल्या.२५ तासांहून अधिक काळ कोल्हापूर, इचलकरंजी या महापालिका शहरांमध्ये मिरवणूक…
यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वर्ष असल्याने लक्ष्मी पावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांनी गणरायाला जल्लोषात निरोप देण्याची तयारी केली…