देशभरातील ८ राज्यांमधून (अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र) एकूण १४ श्वान या प्रशिक्षणात ट्राफिक…
आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा उद्योग दुग्ध व्यवसाय असून दुग्ध उत्पादन करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन…
भारत अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी देशोधडीस लागणार आहे. स्वामीनाथन आयोग व किमान हमीभावाची अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या…
निकाल विरोधात गेल्यानंतर सर्वजण मुंबई उच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यास उत्सुक नसायचे. परंतु आता या पक्षकारांचे न्यायालयात जाण्याचे प्रमाण वाढणार…
निवडणूक महायुती म्हणून लढणार पण महापौर आमचाच असा घोषा कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी लावला असल्याने युतीत निवडणुकीआधीच तेढ निर्माण…