पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन, धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती तसेच…
पावसाने उसंत दिल्यावर आज शेतकऱ्यांनी शेतपिकांची काळजीपूर्वक पाहणी केली असता, कष्टाने पिकवलेली पिके मातीमोल झाल्याचे दिसून आल्याने डोळ्यांत अश्रूंच्या धारा…
कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्यीय समन्वय बैठकीत पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अलमट्टी धरणाच्या विसर्ग व्यवस्थापनावर ठोस चर्चा झाली.
अलमट्टी धरणाच्या उंचीविषयीही १५ दिवसांत बैठक होणार असून, सातारा-कागल महामार्गावरील संथ कामगिरीबाबत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.