राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…
राज्य शासनाने पवणार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग असा बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे ठरवलेले आहे .या प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी…
पाणीपुरवठ्याच्या या निष्क्रिय कारभारावर नागरिकांत संताप होऊ लागल्यावर आता अधिकारी रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात दिसू लागले आहेत.
गतवर्षी जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करीत शेकडोच्या संख्येने गडप्रेमी जमले होते. या घटनेला हिंसक वळण…
कोल्हापूर महापालिकेच्या दळभद्री कारभारामुळे आजही शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव कोरडा राहिला असून सणासुदीला त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तातील टँकरच्या…
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन दि.३० जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या…