scorecardresearch

इचलकरंजी नगरपालिकेतील टक्केवारीच्या प्रकरणावरून चर्चा

राज्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेतील टक्केवारीच्या प्रकरणावरून नव्याने उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. याच मुद्यावरून नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी…

‘तुतारी’ या बोधचिन्हाचे करवीरनगरीत अनावरण

चित्रपटसृष्टीत करवीरनगरीचे नाव उजळविणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या ‘तुतारी’ या बोधचिन्हाचे शुक्रवारी समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये रिपरिप; बंधारे पाण्याखाली

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिमेकडील धरण भागात संततधार वृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये…

पर्यायी पुलाच्या मागणीसाठी कोल्हापुरात भाजपची निदर्शने

धोकादायक परीख पुलाला पर्यायी पुल बांधण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनतापक्षाच्या वतीने रेल्वे स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली.

कोल्हापूरमध्ये सादर होणार भरतनाटय़मचा भव्य आविष्कार

येथील तपस्या-सिद्धी कला अकादमीच्या वतीने ६ हजार ६६६ मुलींचे भव्य सामूहिक भरतनाटय़मचे सादरीकरण जानेवारी महिन्यात केले जाणार आहे. या उपक्रमाची…

कोयना,चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग कमी; पुराचा धोका टळला

कोयना,चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका आता टळला असून नागरिकांसोबतच प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.

तंबाखू, सुगंधी सुपारीवर बंदीने लोक व्यसनांकडे वळतील

मावा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी यावर बंदी घातल्याने लोक दारू, गर्द, ब्राऊन शुगर अशा घातक व्यसनांकडे वळतील. तर पानपट्टीचालक देशोधडीला…

आमदार रावते यांच्या निलंबनाविरोधात निदर्शने

शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील कॉ.मलाबादे चौकात आघाडी शासनाच्या विरोधात…

मुलांना पोषण आहार नको, पूरक आहार द्या- रसाळे

शालेय पोषण आहार योजना बंद करून विद्यार्थ्यांना पूरक आहार द्यावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष…

कोल्हापूर शहर, जिल्ह्य़ात जोरदार पाऊस

कोल्हापूर शहरासह जिल्ह्य़ामध्ये शनिवारी धुवाधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे जिल्ह्य़ातील ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाणीसाठा ८० टक्क्य़ांहून अधिक…

संततधार पावसाने कोल्हापूरमध्ये पेरण्यांना गती

जूनपासून सुरू झालेल्या पावसामध्ये सातत्य राहिल्याने जिल्ह्य़ात पेरण्यांना गती आली आहे. बळिराजा शेतीच्या कामामध्ये व्यग्र आहे. आतापर्यंत १ लाख ७०…

कोल्हापुरात चार मोटारींची नासधूस

मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या चार मोटारींची नासधूस करण्याचा प्रकार शाहूपुरीत घडला. चार वाहनांच्या काचा टोळक्याकडून फोडल्या गेल्या.

संबंधित बातम्या