राज्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेतील टक्केवारीच्या प्रकरणावरून नव्याने उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. याच मुद्यावरून नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी…
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पश्चिमेकडील धरण भागात संततधार वृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये…
कोयना,चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका आता टळला असून नागरिकांसोबतच प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्य़ामध्ये शनिवारी धुवाधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे जिल्ह्य़ातील ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाणीसाठा ८० टक्क्य़ांहून अधिक…