गणेशोत्सवादरम्यान मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी घोषित केलेल्या विशेष गाडय़ांची आरक्षणे फुल्ल झाल्यानंतर आता मध्य रेल्वेने पुन्हा ११८ विशेष गाडय़ांची घोषणा…
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तब्बल २२४ विशेष गाडय़ा सोडण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची मोठय़ा अभिमानाने केलेली ही घोषणा…
महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर निसर्गाचे लेणे ल्यालेल्या कोकणाच्या डोंगरदऱ्यांमध्ये रेल्वेगाडीची शिट्टी घुमू लागल्यावर कोकणाची विकासाची भूक आता आणखी वाढली आहे.