नंदन नीलेकणी यांच्यासारख्या उद्योगपतीला राज्यसभेचे द्वार खुले होण्यात अडचण नसताना त्यांनी जनतेमधून लोकसभेवर जायचे ठरवले असल्यास त्याचे स्वागतच केले पाहिजे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे भाकीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष…
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ जागा काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाच्या असून, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर दोन्ही पक्षांच्या आघाडय़ांचा भर आहे. काँग्रेस…
गेले दशकभर मंत्रिपद भोगल्यावर नवी दिल्लीच्या रूक्ष वातावरणात जाणे म्हणजेच एकप्रकारे शिक्षाच, असा समज बहुधा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी करून घेतला आहे.…