राजकारणात यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाबरोबरच नशिबाचीही साथ आवश्यक असते. धुळे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या डॉ. शोभा बच्छाव खरोखरच नशीबवान म्हणाव्या लागतील.
शेतकऱ्यांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असतानाच कांदा प्रश्नामुळे महायुतीचे निवडणुकीत नुकसान झाल्याची भावना उपमुख्यमंत्री…