“देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला आहे”, असंही पाटील म्हणाले.
पूर्णवेळ पक्षसंघटनेसाठी द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींकडे करणार आहेत. महाराष्ट्रात भाजपाची झालेली…
महाष्ट्रात भाजपाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.…