‘विद्यार्थी वाऱ्यावर..’ हा अग्रलेख (५ मार्च) वाचला. दोन परीक्षा रद्द कराव्या लागल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या अपयशाचे प्रगतिपुस्तक संपूर्ण देशासमोर आले.
‘हिंसेचे मणिपूर-चक्र पश्चातबुद्धीने थांबेल?’ हा ‘अन्वयार्थ’ (२३ फेब्रुवारी) वाचला. जवळपास नऊ- दहा महिन्यांपासून मणिपूर हिंसाचारात होरपळत आहे आणि मतैई आणि…