पूर्वीप्रमाणेच श्रीलंका आणि मलेशियामध्ये पुरेशा लोकांनी नोंदणी केली आहे. तेव्हापासून भारतातील त्रिवेंद्रममध्ये १५० लोकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आम्ही तिथे…
हरदीपसिंग निज्जर याच्या जूनमधील हत्येशी भारतीय हस्तकांचा संबंध असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केल्यानंतर राजनैतिक वाद उद्भवला होता.