गेल्या काही महिन्यांत पक्षाला हा तिसरा धक्का आहे. उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय समितीने सादर केलेल्या माहितीनुसार, मोठा हल्ला दुपारी अडीचनंतर झाला. तेव्हा मेहबूब आलम गुंडांसोबत आले आणि त्यामध्ये मुखवटे घातलेले समसेरगंज, हिजलतला, शिउलीतला व दिग्रीचे रहिवासीदेखील होते.