
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतंच पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.
ममता बॅनर्जी या भाजपाच्या टीकाकार आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीत ते अमित शाह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर टीका केलेली आहे.
आज भाजपा केवळ पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करते, असेही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले
प्रेमावर नियंत्रण कसं ठेवणार?; ममता बॅनर्जींच्या वक्तव्यामुळे गदारोळ
महिला सक्षमीकरण केंद्र सरकारच्या अजेंड्यावर नाही का, असा सवालही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या ‘चाय पे चर्चा’नंतर आता ‘मोमो विथ ममता’ची सर्वत्र चर्चा
त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या या विधानाची दखल घेण्यास सांगितलं आहे.
“हाथरस, उन्नाव, लखीमपूर खिरी येथील भयंकर घटना-घडामोडींनंतरही तेथे भाजपाचा विजय होऊ शकतो याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्य सरकार दोषींना नक्कीच न्याय मिळवून देईल, अशी…
तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती.
हिंसाचार झाला त्याठिकाणी जाणार असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं.
तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय.
ममता बॅनर्जी भाजपाच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.
राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले.
सध्या बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांमध्येही तणाव निर्माण झालाय.
पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४ हजार ५१२ करोना रूग्ण आढळल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
ख्रिसमसच्या काळात मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ (Missionaries of Charity) या संस्थेची भारतातील सर्व खाती गोठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर…
भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीसोबतच अजूनही काही गोष्टी आवश्यक असतील, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
देशासाठी काहीही करण्यापेक्षा आपल्या पुतण्याची स्तुती करण्यात त्यांना जास्त रस आहे, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या मुंबईतील शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत अनेक नेते सहभागी होते.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत.