scorecardresearch

Manipur violence Residence of Union Minister R K Ranjan torched in Imphal
मणिपुरात हिंसाचार भडकला; कडेकोट सुरक्षा असतानाही जमावाने केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं

Manipur Burns : मणिपूरमध्ये ३ मेपासून अनुसूचित जमाती (एसटी) वर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून मैतई आणि कुकी या दोन गटांमध्ये हिंसक…

manipur conflict
मणिपूरमध्ये गावावर हल्ला; ९ जण ठार, १० जखमी

वांशिक संघर्षांने होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये संशयित समाजकंटकांनी खामेनलोक भागातील एका खेडय़ावर केलेल्या हल्ल्यात किमान नऊ जण ठार, तर दहा जण जखमी…

9 killed in fresh violence in Manipur
अमित शाहांच्या मध्यस्तीनंतरही मणिपुरात हिंसाचार सुरूच, गोळीबार-जाळपोळीत नऊ जणांचा जागीच मृत्यू

सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे इम्फाळ पूर्व पोलीस अधीक्षक के शिवकांता सिंग यांनी सांगितले.

dv manipur riots
केंद्रातर्फे मणिपूरसाठी शांतता समितीची स्थापना

या शांतता समितीत मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळय़ा राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाज गट यांचा समावेश असल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात…

Three people killed in violence in Manipur
मणिपूरमधील हिंसाचारात एका मुलासह तिघा जणांचा मृत्यू

कोलकाता : मणिपूरच्या पश्चिम इंफाळ जिल्ह्यात जमावाने तिघा जणांना घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका अडवून तिला आग लावल्याच्या घटनेत रुग्णवाहिकेतील आठ…

centre forms commission on manipur violence
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी आयोगच; निवृत्त न्यायमूर्ती अजय लांबा अध्यक्ष

मणिपूरमध्ये विविध सामाजिक गटांत झालेल्या हिंसाचाराची, तसेच हा हिंसाचार का पसरत गेला, याची कारणे हा आयोग शोधणार आहे.

amit shah
मणिपूर हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी; सर्व पक्षीय शांतता समिती गठीत; पोलीस दलामध्ये महत्त्वाचे बदल

मणिपूरमधील हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले.

lokmanas लोकमानस
लोकमानस: मणिपूरच्या बातम्यांनंतरचे प्रश्न!

‘मुख्यमंत्र्यांना हाकलाच!’ (३१ मे) हे संपादकीय वाचले. ईशान्येकडील राज्यांचा इतिहास आणि तेथील जनमानस बघता, मणिपूरमधील बिघडलेली परिस्थिती आता पुढची काही…

meeting with amit shah manipur
मणिपूरमध्ये गृहमंत्र्यांचे बैठकसत्र ;हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई; कुकी समुदायाच्या नेत्यांशी चर्चा

मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली.

संबंधित बातम्या