मणिपूरमधील हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले.
‘मुख्यमंत्र्यांना हाकलाच!’ (३१ मे) हे संपादकीय वाचले. ईशान्येकडील राज्यांचा इतिहास आणि तेथील जनमानस बघता, मणिपूरमधील बिघडलेली परिस्थिती आता पुढची काही…
मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली.