scorecardresearch

मुंबई न्यूज

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Kolhapur high court Circuit bench approved
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरस्थित सर्किट खंडपीठ १८ ऑगस्टपासून सुरू, चार दशकापासून प्रलंबित मागणी पूर्ण

कोल्हापूरात उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ कार्यान्वित करण्यास मंजुरी मिळाली असून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे यांच्या नावे त्याबाबतची…

mumbai municipal Corporation taken action for dumping garbage from thane area within Mumbais borders
ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत, मुंबई महापालिकेने केली दंडात्मक कारवाई

ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

BEST general manager s v r srinivas retired on July 31
बेस्ट आता पुन्हा निर्नायकी, महाव्यवस्थापक श्रीनिवास आणि उपमहाव्यस्थापक दोघेही निवृत्त

बेस्ट उपक्रम पुन्हा एकदा निर्नायकी झाला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

MMRDA thane borivali tunnel Project but borivali launching shaft work not started yet
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प : बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टचे काम सुरू होईना; अंदाजे ५०० झोपड्या हटवून भूसंपादन करण्यात एमएमआरडीएला अपयश

(एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे.तर दुसरीकडे मात्र बोगद्याच्या बोरिवलीच्या दिशेच्या लाॅन्चिंग शाफ्टचे (टनेल सोडण्यासाठी बनविण्यात…

State saw less rainfall in July
राज्यात जुलैमध्ये सामान्य पाऊस; मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक, तर मराठवाड्यात कमी

राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली असून, मराठवाड्यात पावसाची तूट आहे. जुलै महिन्यात नाशिकमध्ये सर्वाधिक, तर सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस…

Shivajinagar woman kill her six month old baby
आजारपण आणि गरीबीने त्रस्त महिलेने सहा महिन्याच्या बाळाची केली हत्या

शिवाजीनगर येथील बैंगनवाडी परिसरातील एका ४३ वर्षीय महिलेने आजारपण आणि गरीबीला कंटाळून आपल्या सहा महिन्यांच्या बाळाची उशीने तोंड दाबून व…

harbour railway lines mega block on Sunday
‘या’ दिवशी हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द; मध्य, पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार, प्रवाशांना पर्यायी मार्गाने करावा लागणार प्रवास

येत्या रविवारी मेगाब्लाॅक घेऊन मुख्य आणि हार्बर मार्गावर देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ब्लाॅक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल सेवा…

two youths drowned at juhu beachs godrej gate
जुहू समुद्र किनाऱ्यावर दोघे बुडाले, एकाचा जीव वाचला, दुसरा बेपत्ता

जुहू येथील समुद्रकिनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी सकाळी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली. दोन युवक समुद्रात पोहत असताना अंदाजे २००…

Shivneri govinda pathak bhandup West
दहीहंडी सरावाच्या माध्यमातून ‘बिझनेस नेटवर्किंग’, उच्चशिक्षितांचं शिवनेरी गोविंदा पथक

दहीहंडी सरावाच्या माध्यमातून ‘बिझनेस नेटवर्किंग’ करणाऱ्या भांडुप (पश्चिम) येथील शिवनेरी गोविंदा पथकाच्या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.

entrance examination for two year MMS and MCA courses conducted online on Sunday august 3 2025
‘आयडॉल’च्या एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमांची ३ ऑगस्टला ऑनलाईन प्रवेश परीक्षा; विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २ ऑगस्टला सराव परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या ‘एमएमएस’ आणि ‘एमसीए’ या दोन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार…

flocks of pigeons perched on the roofs of shops trees and buildings
कबुतरखाने बंद झाल्यामुळे कबुतरे सैरावैरा; खाद्य घालणाऱ्यांना आवरण्यासाठी महापालिका आणि पोलिसांचे पथक तैनात

कबुतरखान्यावरील घुमट आधीच पालिकेने हटवलेले होते, त्यातच आता कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणे बंद झाल्यामुळे कबुतरे परिसरात सैरावैरा उडत आहेत.

संबंधित बातम्या