महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्य जलमापक यंत्रणेद्वारे (एडब्ल्यूएस) नोंदलेल्या पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून संबंधित आकडेवारी संकलित करण्यात आली आहे.
मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली…
पश्चिम, मध्य रेल्वेवरील लोकल धीम्यागतीने धावत असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली.