जून ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पूरस्थितीत शेती आणि इतर मालमत्तांचे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये झाले; पण महाराष्ट्राच्या दौर्यावर…
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. प्रामुख्याने नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनीप्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्रतेने होतो.
मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.