scorecardresearch

जिल्ह्य़ातील मतदान केंद्रांची संख्या वाढली

आगामी लोकसभा व त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची प्रशासनाकरवी तयारी सुरू झाली असून नागपूर जिल्ह्य़ातील मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.…

मेडिकलच्या ५० जागा वाढण्याची शक्यता

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची असलेली कमतरता दूर करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे मेडिकल कौन्सिलच्या निरीक्षणानंतर लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

शवागारांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील शवागारांबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल आठ आठवडय़ात सादर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला…

राज्यातील कैद्यांचे किमान वेतन वाढणार

महाराष्ट्राच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांचे किमान वेतन वाढविण्याच्या निर्णय शासनाने घेतला असून ते किती असावे, हे ठरविले जाणार असून त्यासाठी एक…

‘वाइल्ड लाइफ’च्या आकर्षणामुळे नागपूर भेटीवर – ईशा कोप्पीकर

नागपूर आणि आसपास बरेच काही बघण्यासारखे आहे. वाईल्ड लाईफच्या खास करून वाघांच्या आकर्षणामुळे नागपूर भेटीवर आले असून पाच दिवसांत तोडाबासह…

धाऊ नॉर्थ कोळसा ब्लॉकने ‘वेकोलि’ला संजीवनी २.१ दशलक्ष टनाचे अतिरिक्त कोळसा भांडार

केंद्र सरकारने धाऊ नॉर्थ कोळसा ब्लॉकचे वाटप केल्याने ‘वेकोलि’ला संजीवनी मिळाली आहे. वेकोलिला आता २.१ दशलक्ष टन कोळशाचे अतिरिक्त भांडार…

महापारेषणच्या वीज वहन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नागपूर आणि वर्धा जिल्ह्य़ातील वीज प्रसारण वाहिन्या टाकण्याचे १०० प्रस्ताव अद्यापही अडकलेले असल्याने वीज निर्मिती करणाऱ्या विदर्भातून वीज वाहून नेण्याच्या…

आयपीएस नियुक्त्या रखडल्या

पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबल्याने विदर्भातील अनेक महत्त्वाची पदे वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी…

छुप्या रुस्तमांना रसिकांचा सलाम

छात्र जागृती संस्थेच्या वतीने अ‍ॅड. निशांत गांधी यांनी आयोजित केलेला विविध क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या आणि कलावंत, कवी, गायकाची सुप्त…

नगरविकास सचिवांना पाच हजाराचा दंड

महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी नियुक्त न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या नगरविकास सचिवांना पाच हजार…

यूपीए सरकारचे ‘मत सुरक्षा विधेयक’ राजनाथ सिंह यांची अन्न सुरक्षा विधेयकावर टीका

केंद्रातील सत्तारूढ यूपीए सरकारचे अन्न सुरक्षा विधेयक हे ‘मत सुरक्षा विधेयक’ असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी…

संबंधित बातम्या