राणे यांनी सार्वजनिक मेळाव्यात राऊत यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने केली होती आणि ती वर्तमानपत्रांनी प्रकाशित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केली होती.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सर्वपक्षीय सदस्यांचा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवर्धन गोशाळेचे महत्त्व सांगितले ते म्हणाले,शेतकऱ्यांना व्यावसायिक शिक्षण देणारी व्यवस्था गोवर्धन गोशाळेत उपलब्ध करून देण्यात आली…