महाराजगंज लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने फक्त बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अस्तित्वाला धक्का बसला नसून, त्यांच्या ‘सोशल इंजिनिअरींग’च्या सूत्रावरदेखील शंका उपस्थित…
महाराजगंजमध्ये संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) कोणताही संबंध नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांच्या मनाचा अंदाज घेणाऱ्या लोकसभा-विधानसभा पोटनिवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला…
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी‘परिवर्तन महारॅली’दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर बोचरी टीका केली, तर नितीश…
जद (यु) आणि भाजपने अलीकडेच एकमेकांना दूषणे दिल्याने दोन्ही पक्षांमधील तिढा वाढत चालल्याच्या चर्चेला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी पूर्णविराम…
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी दिल्लीत भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांना धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून लक्ष्य केल्यानंतर २००२ साली गोध्राकांड…
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आमचा पाठिंबा निर्णायक ठरेल. जनता दल (संयुक्त) हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा…
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर करायला हवा आणि एनडीएच्या बैठकीतच या उमेदवाराचे नाव निश्चित करावे, असे…
दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्य़ांमध्ये होत असलेली वाढ याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिंता व्यक्त केली…