कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे…
पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांतील पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल, कृषी, महावितरण व इतर विभागांना दिले…