भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून फुटीरतावाद्यांच्या मुद्द्यावरून घेण्यात आलेल्या कठोर पवित्र्यामुळे दिल्लीत होऊ घातलेल्या द्विपक्षीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए)…
फुटीरतावादी नेत्यांसोबत बैठक घेणे दहशतवादाचा संयुक्तपणे बिमोड करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामंजस्य चर्चेतील तरतुदींच्या विरोधात असल्याचेही भारताने स्पष्ट केले.
काश्मीरच्या पुलवमा जिल्ह्यात भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान ठार झालेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी एक उच्चशिक्षित तरूण असल्याची बाब समोर आली आहे.
पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे पुढील महिन्यात होत असलेल्या राष्ट्रकुल संसदीय केंद्रीय परिषदेवर (सीपीयू) बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी भारताकडून देण्यात आला.