महानगरपालिका प्रशासनाने मुंबईत नुकत्याच ‘नमो नेत्र संजीवनी अभियानाची अंमलबजावणी सुरू केली असून मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन उपनगरीय रुग्णालय व महानगरपालिकेच्या…
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि मार्ड (MARD) डॉक्टरांनी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी संप पुकारल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था…
पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर…
महाराष्ट्रामध्ये यंदा तीन नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेमुळे देशामध्ये २,७५० जागा वाढलेल्या असताना नवीन तुकड्यांना मान्यता…
सिकलसेलची खरेदी केलेली औषधेही रुग्णांपर्यत पोहचत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी थेट आरोग्यमंत्र्यापुढे केल्याने सिकलसेलच्या नावाखाली होत असलेली करोडो रुपयांची औषध खरेदी…
आरोग्यसेवांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचं समोर आलं आहे. दररोज सरासरी सहा रुग्ण उपचारासाठी शेजारच्या गोवा-बांबोळी येथे पाठवले जात…