धार्मिक ध्रुवीकरणाच्या मार्गाने भाजप निवडणुकीत आपले ईप्सित साध्य करीत आहे. भारताची उदारमतवादी लोकशाही हुकूमशाही पद्धतीची लोकशाही म्हणून ओळखली जाऊ लागली…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना राजस्थानऐवजी महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावे, असे पत्र पक्षश्रेष्ठींना पाठवले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत विषयांवर सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हेरगिरी करणाऱ्या इस्राईलच्या पेगसेस स्पायवेअरच्या खरेदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.