scorecardresearch

बदलाच्या आवाहनांना जनता भुलणार नाही – मुख्यमंत्री

लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून देशभर फिरत आहेत. लोकांनी बदलाचे प्रयोग पूर्वीही करून पाहिले आहेत.

राज्यातील पायाभूत प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी चर्चा

राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या…

चव्हाणच मुख्यमंत्री राहोत ही रिपाइंची इच्छा -आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पृथ्वीराज चव्हाणच मुख्यमंत्रीपदी राहोत, जेणे करून त्यांच्या निष्क्रीय कारभाराचा महायुतीला निवडणुकीत

राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळेच चव्हाण मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळेच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळेच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळेच पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

यशवंतराव मोहितेंनी सहकाराला दिशा दिली – पृथ्वीराज चव्हाण

यशवंतराव मोहिते यांनी सहकार क्षेत्राला नवीन तत्त्वज्ञान आणि दिशा देण्याचे काम केले असून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह प्रकाशित…

महिला शौचालयांना बनवाबनवीच्या विटा

महिला सक्षमीकरणासाठी योजनांची लांबलचक यादी तयार करणाऱ्या व ‘जेंडर बजेट’ची दवंडी पिटणाऱ्या सरकारने आणि महानगरपालिकेने महिलांच्या मूलभूत

सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राने २५ हजार कोटी द्यावेत

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास केंद्राकडे २५ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रकल्प…

नवी मुंबईतील विमानतळ देशासाठी महत्वाचा प्रकल्प- मुख्यमंत्री

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व केंद्रीय परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. आता केवळ दहा गावातील प्रकल्पग्रस्ताची जमिन संपादन प्रक्रिया…

राष्ट्रवादीला जास्त जागा सोडणे अयोग्य

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जागावाटपाचे सूत्र काय, यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांत सुरू असलेला कलगीतुरा आता दिल्ली दरबारी गेला आहे.

पवना बंद नळयोजना सुरू न झाल्यास केंद्राचा निधी परत करावा लागेल – मुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवडला बंद नळातून थेट पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तोच सूर…

संबंधित बातम्या