शिर्डीतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या बेरोजगारांनी बुधवारी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले.
कोल्हापूरहून कराड शहरात येणाऱ्या वाहनांसाठी रोखण्यात आलेला कोल्हापूर नाका येथील मार्ग खुला करावा, या प्रमुख मागणीसह ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे बळी…
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंना सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला असतानाच, सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर…