शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे संपूर्ण ताकदीसह विरोध करुन येणाऱ्या निवडणुकीत…
उत्तर भारतातील सहा राज्यांतील शेतकरी संघटना एकत्र आल्या असून त्यांनी गुरुवारपासून (२८ सप्टेंबर) पंजाबमध्ये रेल्वे रोको आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या…