scorecardresearch

सिंधुदुर्ग

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
Red alert Sindhudurg district, Sindhudurg rain,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट, हंगामपूर्व पावसामुळे २२ लाखांचे नुकसान; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, पुढील काही दिवसांतही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Sindhudurg Rain rice plant damage
Sindhudurg Rain Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगामपूर्व पावसामुळे भात रोपांचे नुकसान

पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक शेतकरी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी भात बियाणे पेरून रोपे तयार करतात.

southwest monsoon officially entered Maharashtra completely covering Sindhudurg district in South Konkan
नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल; सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार सुरुवात

नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा मान्सूनने पूर्णतः व्यापला आहे.

sindhudurg district electricity,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्धे वीज ग्राहक पाच दिवस काळोखात; नुकसान भरपाई, एक महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी

अपुरा कर्मचारी आणि साधनसामग्री: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ग्राहकांना पाच दिवस काळोखात काढावे लागले.

Unseasonal rain Sindhudurg , Kokum Sindhudurg ,
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागांना मोठा फटका; कोकम, आंबा, काजू आणि जांभळाचे मोठे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हंगामपूर्व पावसामुळे आंबा, काजू, फणस, कोकम आणि जांभूळ यांसारख्या प्रमुख फळपिकांना मोठा फटका बसला आहे.

Shaktipeeth Highway a threat to the environment in the Western Ghat
पश्चिम घाटातील पर्यावरणाला महामार्गाचा धोका? प्रीमियम स्टोरी

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना अवाढव्य खर्च करून हा प्रकल्प पुढे रेटण्याची खरोखर गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला…

sindhudurg sawantwadi unseasonal rain mango damage farmer
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस; आंबा बागायतदार चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व बांदा परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे आंबा, काजू, जांभूळ, कोकम अशा फळबागांना मोठे नुकसान…

Drone flights have been banned with immediate effect in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर ३ जून पर्यंत बंदी

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ही बंदी गुरुवार दि.१५ मे दुपारी १२ वाजेपासून ते ३ जून…

The district administration has taken strict steps due to the violation of etiquette during Chief Minister Devendra Fadnavis visit to Sindhudur
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार भंग; तलाठ्यांच्या सत्कारामुळे प्रशासनात खळबळ, त्यांचा पाठिराखा कोण?

सुरक्षेतील त्रुटी आणि नियंत्रणातील कमतरतेबद्दल अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

25 villages environmentally sensitive
विश्लेषण : सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का? प्रीमियम स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील घोषित केल्याच्या परिणामांविषयी…

mango design in Kunkeshwar temple
कुणकेश्वर मंदिरातील हापूस आंब्याची आकर्षक आरास

मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीभोवती केलेली हापूस आंब्यांची आकर्षक आरास पाहून पर्यटकांना प्रसन्न वाटत आहे. तसेच, या हापूसची चव घेण्याचा मोह…

Preparations for Kharif season 2025 have gained momentum in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ ची तयारी जोरात; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांसाठी सुविधांवर भर

कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत अधिकाधिक व्हावा यासाठी कंबर कसली आहे. जिल्हात ५६२२५ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्याचे नियोजन करण्यात…

संबंधित बातम्या