scorecardresearch

सिंधुदुर्ग

कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्‍नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.

१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
​Unseasonal rains cause major damage to agriculture in Sindhudurg
​अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतीचे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरुवात, १७ हजार शेतकरी बाधित

​जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…

Tilari Dam overflows, alert issued to villages along the river
सिंधुदुर्ग : तिलारी धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

दोडामार्ग तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

kokan railway
कोकणातील रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग, कणकवलीत थांबा प्रवाशांना मोठा दिलासा

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांपैकी दोन रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा…

Sindhudurg residents oppose Golf course
सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील आडाळीत गोल्फ कोर्सला विरोध तीव्र; “स्थानिकांना वॉचमनचा रोजगार नको…”

​उद्योगमंत्री सामंत यांनी गोल्फ प्रकल्पाला जागा देण्यासाठी ‘उद्योजक अटी-शर्थी ठेवत आहेत’ हे दिलेले कारण हास्यास्पद असल्याचे समितीने म्हटले.

Eco-friendly projects in Sindhudurg; Thoughts on a golf course in Adali - Uday Samant
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीत गोल्फ कोर्सचा प्रकल्प आणण्यासाठी चर्चा सुरू – उद्योगमंत्री उदय सामंत

​आडाळी एमआयडीसी मध्ये प्रदूषणकारी प्रकल्प आणण्यास जिल्ह्याच्या पर्यटन जिल्ह्याच्या दर्जा मुळे परवानगी नाही. अनेक कंपन्यांशी चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद…

Deepak Kesarkar at the Shiv Sena (Shinde group) Sawantwadi assembly constituency rally
अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतीच्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे होणार; आमदार दीपक केसरकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

​अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार…

ए आय प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी निती आयोग सिंधुदुर्ग दौऱ्यावर

नीती आयोगाचे सदस्य ३० आणि ३१ ऑक्टोबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून AI प्रणालीच्या कार्यप्रणालीचा…

buldhana youth poison video after police assault brutality and extortion case
बेंगळुरू येथील डॉ. रेड्डी खून प्रकरणी मोठे यश; मालमत्तेच्या वादातून हत्या?

कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे धारदार शस्त्रांनी वार करून खून झालेल्या अवस्थेत सापडलेल्या बेंगळूर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी सिंधुदुर्ग…

Using AI technology to double turmeric production in Sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करुन हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचा अभिनव प्रयोग

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गने जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कुत्रिम…

unseasonal rain hits sindhudurg farmers crops damaged paddy nachni destroyed heavy losses
अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गाला मोठा फटका! ‘हातचे पीक’ पाण्यात, सध्या तरी १९६ हेक्टर क्षेत्र बाधित…

कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक शेतातच कुजून वाया गेल्याने शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाकडे नुकसानीची माहिती…

Unseasonal rains cause major damage to agriculture tourism and fishing in Sindhudurg district
हंगामानंतरच्या अवकाळी पावसाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा फटका; शेती, पर्यटन आणि मच्छीमारीचे मोठे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगाम संपल्यानंतर कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक आणि मच्छीमार या सर्वांचेच मोठे नुकसान केले आहे.

संबंधित बातम्या