कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या चार रेल्वेगाड्यांपैकी दोन रेल्वेगाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा…
आडाळी एमआयडीसी मध्ये प्रदूषणकारी प्रकल्प आणण्यास जिल्ह्याच्या पर्यटन जिल्ह्याच्या दर्जा मुळे परवानगी नाही. अनेक कंपन्यांशी चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद…
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि सरसकटपणे पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार…
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गने जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कुत्रिम…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगाम संपल्यानंतर कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक आणि मच्छीमार या सर्वांचेच मोठे नुकसान केले आहे.