scorecardresearch

राज्यात यंदा उच्चांकी ऊस गाळप

यंदा गळीत हंगाम सुरू झालेल्या १७८ साखर कारखान्यांपैकी १५७ कारखान्यांनी ऊसाचे गाळप थांबवले असून हंगामाच्या अखेरीस यंदा राज्यात विक्रमी ९…

ऊस विरुद्ध कापूस!

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, असा धोशा मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने लावला होता.

बीडमधील ६ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ८४ कोटी थकले

उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन दर द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले असतानाही चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी प्रतिटन जवळपास…

‘एफआरपी’प्रमाणे भाव नसल्याने ऊसउत्पादक अडचणीत

साखर सहसंचालक नांदेड विभागाच्या कार्यक्षेत्रात ५ जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५११ कोटी २८ लाख ३६ हजार रुपये थकीत आहेत. २०१०-११…

‘एफआरपी’चा निर्णय बुधवारपर्यंत

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव देण्याचा निर्णय येत्या २१ जानेवारीपर्यंत घेण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळास दिले.

हा बांडगुळांचा स्वाभिमान!

सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना उसाचा दर किती द्यावा, हा फक्त त्या दोघांतील (द्विपक्षीय) प्रश्न आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर संकुलाची तोडफोड

उसाला रास्त आधारभूत दर (एफआरपी) देण्याच्या मागणीसाठी साखर आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील साखर संकुलाची सोमवारी दुपारी…

‘सरकारच्या धोरणाअभावी उसाचे अर्थकारण अडचणीत’

साखरेचे बाजारभाव लक्षात घेता सरकारच्या धोरणाअभावी उसाचे अर्थकारण अडचणीत आल्याची टीका माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केली.

साखर कारखान्यांना पहिली उचल न दिल्याने बजाबल्या नोटिसा

ऊस दराचा प्रश्न अद्याप मिटलेला नसला तरी सांगली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना गाळपानंतर १४ दिवसांत पहिली उचल दिली नाही म्हणून…

संबंधित बातम्या