scorecardresearch

सोलापूर जिल्हयात ऊस प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ चे आंदोलन पेटले

राज्यात सर्वाधिक २८ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्हयात ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेले आंदोलन पेटले आहे.

उसाचा दर जाहीर करण्यास सरकारला भाग पाडू – मुंडे

आघाडी सरकार उसाचे भाव ठरविण्याबाबतची जबाबदारी कारखानदार व शेतकऱ्यांवर ढकलत आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांचा सरकारवर दबाव आणू व उसाचे दर…

ऊस खरेदीच्या किमतीवर साखरेचा भाव का ठरत नाही?- एन. डी. पाटील

साखरेच्या भावावर उसाचा भाव का, असा प्रश्न उपस्थित करून उसाच्या किमतीवर साखरेचा भाव का ठरत नाहीत, याचा जाब शेतकऱ्यांनी सरकारला…

पाणी संघर्ष समितीचा निर्धार

जायकवाडीला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्य़ातील साखर व दूधसम्राटांसह सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचा विरोध आहे, असा आरोप करतानाच उत्तर नगर जिल्ह्य़ातून…

लोकरी माव्यामुळे ऊस उत्पादक, कारखानदार हवालदिल

पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण आणि हवामानातील सततच्या बदलामुळे ऊस पिकावर मोठय़ा प्रमाणावर लोकरी मावा रोगाचा फैलाव झाला आहे. परिणामी…

शेतकऱ्यांच्या सक्त आव्हानाने ऊसदराचा तेढ आणखी घट्ट

ऊस उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर मिळालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी जोर-बैठका काढीत साखर कारखानदारांना आव्हान…

उत्पादक, संघटनांनीच उसाचा पहिला हप्ता ठरवावा : मुख्यमंत्री

साखर कारखान्याचे मालक असलेले ऊस उत्पादक शेतकरी तसेच शेतकरी संघटना यांनीच उसाचा पहिला हप्ता किती असावा, हे निश्चित करावे. ऊस…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

गतहंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ातील पाच साखर…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’तर्फे रॅली

कोल्हापूर जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांवर रॅलीचे…

कमी पाण्यात, कमी क्षेत्रात उसाचे उत्पादन गरजेचे – छत्रपती शाहू महाराज

कमी क्षेत्रात व कमी पाण्यात अधिक उसाचे उत्पादन घेणे ही काळाची गरज बनली आहे. पाण्याचा स्रोत महत्त्वपूर्ण बनत चालला आहे.…

संबंधित बातम्या