वाढत्या तापमानाचा कोकणातील कासव संवर्धन मोहिमेला फटका; उष्णतेमुळे ३० टक्के अंडी खराब, कासवांची संख्येत घट तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा अंड्यातून कासवं बाहेर येण्याचे प्रमाण जवळपास तीस टक्क्याने घटले आहे. ज्यामुळे कासवांच्या पिल्लांची संख्या घटली आहे. By हर्षद कशाळकरMay 20, 2024 09:17 IST
हवामान बदलामुळे उष्णतेची लाट पुन्हा उसळणार? उष्णतेच्या लाटांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? उन्हाळ्यात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटा सामान्य असतात. परंतु, हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतात आणि त्यांचा… By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 15, 2024 12:39 IST
तापमानातील चढ-उताराचा आरोग्याला धोका वाढला! आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे काय? शहरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे कमाल तापमानासोबत किमान तापमानातही घट झाली आहे. हवामानातील हे बदल प्रकृतीच्या… By लोकसत्ता टीमMay 15, 2024 10:42 IST
वर्धा, अमरावतीला गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; विदर्भात गारपीट होण्याचे कारण काय? गुरुवारी वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत गारपीट होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. By लोकसत्ता टीमMay 8, 2024 21:49 IST
विश्लेषण : तापमानवाढीमुळे भाज्याफळांच्या महागाईचे संकट अटळ? एप्रिल महिन्यात देशाच्या बहुतेक भागाला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. या वाढत्या तापमानामुळे फळ-भाज्यांवर काय परिणाम होईल, महागाई वाढेल का,… By दत्ता जाधवMay 6, 2024 01:50 IST
नागपूर: तळपत्या उन्हातही टेकडी गणपती मंदिर परिसर थंडा थंडा कुल कुल… स्प्रिंकलरमुळे भाविक गारेगार… स्प्रिंकलरमुळे मंदिर परिसरदेखील थंड राहतो, बाहेरील तापमानापेक्षा मंदिर परिसरात ४ ते ५ अंशाचा फरक लोकांना जाणवतो. By लोकसत्ता टीमMay 2, 2024 14:31 IST
सूर्यदेव कोपले! मे महिन्यात देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट महाराष्ट्रच नाही तर देशभरात सूर्य आग ओकू लागला आहे. प्रत्येक २४ तासांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होत… By लोकसत्ता टीमMay 2, 2024 12:13 IST
देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट; IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो? आतापर्यंत एप्रिल महिना कमालीचा उष्ण राहिला आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेचा कहर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाचा एप्रिल महिना नेहमीपेक्षा… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: May 1, 2024 15:47 IST
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रमाण, बांधकामांवरील मजूर, कष्टकऱ्यांनाही फटका मागील पंधरा दिवसांंपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. By भगवान मंडलिकMay 1, 2024 14:03 IST
तीन दिवस उष्णतेच्या लाटेचे; जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार? मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण २२ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2024 09:28 IST
राज्यात ‘या’ भागाला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ राज्यावर असलेले अंशतः ढगाळ वातावरण निवळले आहे. राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. By लोकसत्ता टीमApril 30, 2024 11:27 IST
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो? प्रीमियम स्टोरी निर्जलीकरणाची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू… By विनायक डिगेApril 30, 2024 08:25 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंना आनंद, बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही बंधूंची गळाभेट
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
Eknath Khadse on Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा जावई…”
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
बिबट्या, श्वान, ससे, रानमांजरानंतर पुणे विमानतळ परिसरात मोरांचा वावर.. प्रवासी सुरक्षितेबाबत केली चिंता