‘‘पाकिस्तानबरोबरील चर्चेसाठी भाषेचा नव्हे, तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी समान उद्दिष्टाचा अभाव ही समस्या आहे,’’ असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी…
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचे पाकिस्तानातील तळ भारतीय सशस्त्र दलांनी उद्ध्वस्त केल्याचा पुनरूच्चारही मोदी यांनी केला.
“भारताने जर हल्ले केले तर पाकिस्तान नकाशावरूनच गायब होईल”, आध्यात्मिक गुरू जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भारतीय लष्करप्रमुखांशी बातचीत करताना हे वक्तव्य…
Asaduddin Owaisi On Terrorism: दहशतवादी संघटनांना पुरवल्या जाण्याऱ्या निधीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगत, ओवैसी यांनी पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अॅक्शन…