बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्षांच्या समर्थनावर मोदी सरकार स्थापन झालेले आहे. साहजिकच त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यावर अर्थमंत्र्यांनी…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी पर्यटनाच्यादृष्टीने बिहारमधील नालंदाला…