श्रीलंकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर वादग्रस्त डीआरएसच्या (पंचांच्या निर्णयाचा पुनर्आढावा) उपयुक्ततेबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असे मत भारताचा कसोटी…
झिम्बाब्वे दौऱयासाठी आराम देण्यात आलेल्या विराटने यावेळी फावल्या वेळेत मित्र संदीप राजसोबत ‘हेराफेरी’ चित्रपटातील अभिनेते परेश रावल यांच्या लोकप्रीय संवादाचा…
झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत शतकी खेळी साकारणाऱ्या सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत आगेकूच केली आहे.
पंच निर्णय पुनर्आढावा पद्धती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांचे हाडवैर सर्वश्रुत आहे. एन. श्रीनिवासन बीसीसीआयमध्ये सत्तास्थानी असताना तंत्रज्ञान सर्वसमावशेक…