ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजपरिवर्तनाचे काम केले म्हणूनच आज भारतात महिलांना समाजाच्या जडणघडणीत निर्णयप्रक्रियेत व…
महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये नववर्षांचे स्वागत मोठय़ा जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरे झाले. राज्यातून व राज्याबाहेरून ठिकठिकाणच्या हौशी पर्यटकांनी या गिरिस्थानात…
महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील महान राष्ट्र आहे. या महाराष्ट्रानेच देशाला आचार, विचार, देशभक्ती आणि धर्माच्या रक्षणाचा मार्ग दाखविला आहे. आजही हिंदुस्थान…
गॅस्ट्रोचा धुमाकूळ मिरजेत अद्याप सुरूच असून, मंगळवारी पहाटे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाचवर पोहोचली…
खंडाळा येथील महामार्गावर कंटेनर उलटून झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावरील सर्व अनधिकृत बसथांबे रद्द करण्याचे आदेश दिले.…
काँग्रेसच्या मुख्यमंत्री बाबांनी शेवटच्या महिन्यात मोठय़ा ‘लक्ष्मीदर्शना’साठी दिवसरात्र सरकार चालविल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.