सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत.…
राज्यकर्ते बदलले, त्याप्रमाणे कायदे बदलले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने राहणीमान, पोशाख, दळणवळणाची आणि संपर्काची साधने बदलली. म्हटले तर एक दिवसात आळंदी…