भारत आणि पाकिस्तानला आपले द्विपक्षीय प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थीची गरज असल्याचा काही देशांचा (गैर)समज झाला आहे. त्याने पाकिस्तानचे काहीही बिघडत नाही.…
काल्पनिक कालयानातबसून आपण भारतातच भूतकाळात जाऊन एका स्नातकाची हकीकत पाहू, महाकवी कालिदासाने रघुवंशातल्या पाचव्या सर्गात सांगितलेली कौत्स या स्नातकाची ती…
जैवविविधता टिकवून ठेवण्यात मधमाश्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. मधमाश्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन तर टिकून राहतेच, परंतु जगातील एक लाखापेक्षा जास्त वनस्पतींना फलोत्पादनासाठी मधमाश्या…
पर्यटकांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील स्थानिकांत दहशतवाद्यांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार काश्मिरींना आपल्या बाजूने वळवू…