भारताच्या संसदीय लोकशाहीला, देशांतर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याच्या कारणास्तव २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित…
महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच देशाच्या प्रगतीत, विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती-सिंचन, ज्ञान-विज्ञान, अभियांत्रिकी, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र सतत…
वर्ष २०२४ हे अनेक कारणांमुळे खऱ्या अर्थाने देशाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे म्हणता येईल. वसाहतवादाच्या छायेतून मुक्ती मिळविण्याच्या आपल्या संघर्षांच्या संदर्भातही हे…
देशावर कोविडसंकट ओढावले, तेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे होते आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून…
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय, बनारस हिंदू विश्वविद्यालय, हैदराबाद विश्वविद्यालय अशा भारतातील नामवंत सरकारी केंद्रीय विश्वविद्यालयांत महाराष्ट्रातील विद्यार्थी अभावानेच दिसतात,…