scorecardresearch

ISRO
इस्रोचे यश भारताचेही आहे प्रीमियम स्टोरी

परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या दृष्टीने या उत्कृष्ट वैज्ञानिक पराक्रमाचा अर्थ काहीही असो, त्याचा कमालीचा परिणाम देशातच राहणाऱ्या भारतीयांवर झाला आहे.

Consulting Company
सरकारच्या मानगुटीवरचे ‘सल्लागार कंपन्यां’चे भूत उतरवायलाच हवे…

या सल्लागार कंपन्यांचा उच्छाद काय असतो आणि त्यामुळे काय उत्पात होतात, याची अगदी संयतपणाने कल्पना देणारा हा लेख, शेवटी तातडीचे…

onion and tomato
बेभरवशाचा निर्यातदार हीच ओळख!

कांद्याच्या बाबतीतले सरकारचे धरसोडीचे धोरण सध्या आपण सगळेच जण बघत आहोत. पण तांदूळ, गहू, डाळी या धान्यांच्या बाबतीतला अनुभवही फारसा…

onion
मोबाइल निर्यातीला अनुदान, कांदा निर्यातीला शुल्क!

मोबाइल उत्पादकांना केंद्र सरकार मोठे अनुदान देते आणि मोबाइलची निर्यात वाढली की ‘हे भारताचे मोठे यश आहे’ असे म्हणून स्वत:ची…

onion
कांद्याचे कशामुळे झाले वांदे?

कांद्याचे भाव वाढल्यानंतर दर नियंत्रित करण्याचा सरकारला अधिकार असेल तर भाव पडल्यानंतर शेतकऱ्याला संरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे.

suraji gav yojana 11
२०२४ : मोदी वि. राहुल नव्हे, तर.. प्रीमियम स्टोरी

निवडणुकीचा प्रचार व्यक्तिकेंद्रित होणे हे अंतिमत: लोकशाहीला हानिकारक आहे. म्हणूनच त्याला एनडीए व इंडिया यांच्या विचारांच्या संघर्षांचे स्वरूप यायला हवे.

manipur violence
…तर अख्खा ईशान्य आगीत खाक होईल!

वांशिक हिंसेमुळे अजूनही मणिपूर धगधगत असून ‘माकप’च्या शिष्टमंडळाने या उद्ध्वस्त राज्याचा दौरा केला. तिथल्या निरीक्षणाच्या आधारे पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी…

sanbhaji bhide
मग महापुरुषांच्या ‘त्या’ बदनामीवर गप्प का? प्रीमियम स्टोरी

ज्यांनी सामाजिक सुधारणांसाठी जीव धोक्यात घातला, त्यांचे अनुकरण शक्य नसेल, तर करू नका, पण किमान त्यांची बदनामी तरी थांबवा!

onion
मोबाइल उत्पादकांना निर्यात सबसिडी, कांदा उत्पादकांवर निर्यातशुल्क!

सरकारची धोरणे इतकी शेतकरीविरोधी कशी काय असू शकतात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहेच. पण धोरणांचे प्राधान्यक्रम समजा योग्य…

health system
आरोग्यव्यवस्थेतल्या सुधारणांसाठी एवढं तरी कराच!

शहरं वाढली, पण त्याप्रमाणात आरोग्यव्यवस्था वाढली नाही. पुरेशी अद्ययावत आणि नियोजनबद्ध झाली नाही. आज रुग्ण गोंधळलेला आणि डॉक्टर हतबल असं…

Nuh clashes Demolition
राज्ययंत्रणेने गुंडासारखे वागू नये!

आधी ‘एन्काउंटर-न्याय’, त्या चकमकींमधून लोकप्रियत मिळते हे दिसल्यावर ‘बुलडोझर-न्याय’ आणि आता हरियाणासारख्या राज्यात हिंसाचाराचा ठपका ठेवून एक वस्ती उद्ध्वस्त केली…

farmer suicide
पाझर तलाव थांबविणार शेतकरी आत्महत्या!

सर्वच क्षेत्रांत देशाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यांमध्येही आघाडीवर आहे. राज्यावरील हा कलंक पुसून टाकण्यासाठी गरज आहे, वर्षभरात एकच…

संबंधित बातम्या