परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या दृष्टीने या उत्कृष्ट वैज्ञानिक पराक्रमाचा अर्थ काहीही असो, त्याचा कमालीचा परिणाम देशातच राहणाऱ्या भारतीयांवर झाला आहे.
निवडणुकीचा प्रचार व्यक्तिकेंद्रित होणे हे अंतिमत: लोकशाहीला हानिकारक आहे. म्हणूनच त्याला एनडीए व इंडिया यांच्या विचारांच्या संघर्षांचे स्वरूप यायला हवे.
वांशिक हिंसेमुळे अजूनही मणिपूर धगधगत असून ‘माकप’च्या शिष्टमंडळाने या उद्ध्वस्त राज्याचा दौरा केला. तिथल्या निरीक्षणाच्या आधारे पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी…
आधी ‘एन्काउंटर-न्याय’, त्या चकमकींमधून लोकप्रियत मिळते हे दिसल्यावर ‘बुलडोझर-न्याय’ आणि आता हरियाणासारख्या राज्यात हिंसाचाराचा ठपका ठेवून एक वस्ती उद्ध्वस्त केली…
सर्वच क्षेत्रांत देशाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र दुर्दैवाने शेतकरी आत्महत्यांमध्येही आघाडीवर आहे. राज्यावरील हा कलंक पुसून टाकण्यासाठी गरज आहे, वर्षभरात एकच…