यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यात आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत जिल्ह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. राजकुमार…
मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सुरुवातीपासूनच अनियमितता आहे.
यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार वर्षांपूर्वीचे लोहयुग, मध्य पाषाणयुग तसेच सातवाहन काळातील अवशेष आढळल्याने पुरातत्व संशोधकांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक संदर्भ शोधण्याची मोहीम…