सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना आर्णी येथील कवी विजय ढाले यांनी शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाला गुन्हेगार ठरविले…
जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या लहीरपणामुळे हवालदिल झाला असताना प्रशासनाने शनिवारी जाहीर केलेल्या नजर आणेवारीत जिल्ह्यातील दोन हजार ४६ गावांची पैसेवारी ६१…