अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर उदय सामंत यांनी हळुहळू रायगड जिल्ह्यात येणे कमी केले आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रशासकीय पकड…
अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर उदय सामंत यांनी हळुहळू रायगड जिल्ह्यात येणे कमी केले आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रशासकीय पकड…
२९ नोव्हेंबरच्या रोजी प्रसिद्ध झालेल्या केंद्र सरकारच्या ‘पेटंट जर्नल’मध्ये ते प्रसिद्ध झाले आहे.
लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे. तसा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांतील विसंवाद समोर येऊ लागले आहेत. लोकसभेच्या जागा वाटपावरून…
श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान ट्रस्टने निर्माल्यापासून अगरबत्ती उत्पादनाला सुरवात केली आहे.
सुरेश लाड यांच्या प्रभाव क्षेत्रात सुधाकर घारे यांनी निर्धार मेळावा घेऊन आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. मतदार संघातील लाडांचा प्रभाव…
जिल्ह्यात उभय पक्षांमधील नेत्यांमध्ये असलेले टोकाचे मतभेद लक्षात घेता ही मध्यस्थी यशस्वी ठरणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीतील कोंडीनंतर शिंदे गट आक्रमक
नैसर्गिक तसेच तांत्रिक संकट येऊनही जिल्ह्यातील भाताच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोकणात फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपने विवीध पक्षातील प्रस्थापित नेत्यांना गळाला लावून पक्ष बांधणीला सुरवात केली.
श्रीवर्धन मतदारसंघात इंडीया आघाडीची सभा घेऊन सुनील तटकरेंची कोंडी करण्याची खेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी आखली होती. पण शरद…
जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महायुतीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र तरीही बावनकुळे यांनी आपल्या दौऱ्यात रायगडचा…