माणगांव येथील ‘साने गुरुजी स्मारक’ माझ्यासाठी पंढरपूर होऊन गेलंय. साने गुरुजी नावाच्या विठ्ठलाला, आणि त्यांच्या सगळय़ाच धडपडणाऱ्या मुलांना भेटायला मी…
माणगांव येथील ‘साने गुरुजी स्मारक’ माझ्यासाठी पंढरपूर होऊन गेलंय. साने गुरुजी नावाच्या विठ्ठलाला, आणि त्यांच्या सगळय़ाच धडपडणाऱ्या मुलांना भेटायला मी…
असहमतीचे आवाज : स्त्रिया केवळ भावनाप्रधान, सौंदर्यलक्ष्यी ललितलेखन करू शकतात, असा समज करून दिलेल्या जगात एक स्त्री तर्कनिष्ठ विचार करत…
धार्मिक वातावरणात वाढलेली, स्त्री-पुरुष नात्यांविषयीच्या रूढ कल्पना बाळगणारी ‘कमळी’ जग पाहात, नवे अनुभव घेत, कधी दुखावली जात, समृद्ध आणि कणखर…
‘सगळय़ा जगाचं लक्ष एकाच ठिकाणी लागलं होतं. शासन यंत्रणा कमालीच्या तणावाखाली होती. जातीय दंग्याचा भडका कधीही उडू शकतो, अशी शक्यता…
स्वातंत्र्याची आस असलेल्या आणि स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या अनेक स्त्रिया आजही परंपरांच्या जोखडात अडकलेल्या आहेत.
स्त्रीनं कसं असावं, हे समाजानं तिला ठरवून दिलं आणि तिला लहानपणापासूनच त्याचे धडे मिळू लागले.
काय असते नेमकी कविता? तीव्र भावभावनांचा उत्स्फूर्त आविष्कार की मनात उठलेल्या कल्लोळाला मिळालेला नेमका आवाज?
भारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज ठरलेल्या ताराबाई शिंदे यांचं १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेलं आणि परखड शब्दांत स्त्री-पुरुष भेदाच्या अन्यायकारक संस्कृतीचा समाचार…
आपण सबजेक्ट आणि बाई ऑबजेक्ट असल्याची जी पुरुषाची भावना आहे ती प्रथम बदलायला हवी.
‘तळ ढवळताना’ नेमकं काय-काय बाहेर आलं याचा हिशेब नाहीच मांडता येणार. खूप काही आजही साठून आहे आत, याची कल्पना आहे…
आक्रमकता हा आपला स्वभाव वाऱ्यावर सोडून देऊन निघालेला, संवादावर विश्वास ठेवायला सुरुवात करणारा पुरुष आपल्या आजूबाजूला आहे.
किती युगं झाली आठवत नाही आता; पण एवढय़ा वर्षांत निवांत बसून नाही केला विचार माझ्या जगण्याचा, लोकमानसावर असलेल्या त्याच्या पगडय़ाचा.