
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
मात्र गत काही वर्षांत संघटनेकडून भरीव कार्य झाले नसल्याची चर्चा झाली. तिजोरी रिकामी झाल्याने वर्गणी मागून संस्था चालवावी लागत असल्याचा…
देशाच्या मध्यवर्ती भागातून यात्रा काढण्याचे नियोजन झाले आहे. तसेच ज्या क्षेत्रात भेटी किंवा कार्यक्रम घेण्यात काँग्रेस पक्ष मागे पडला, अशाच…
जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्याचा दत्ता मेघेंसह सर्वच नेत्यांचा निर्धार पूर्णत्वाच्या दिशेने जात असतांना काँग्रेस नेते मात्र चुकांपासून शिकायला तयार…
उपमुख्यमंत्र्यांनी ही संकल्पना राज्यभर राबवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलात आणण्याचे ठरवले आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या सहयोगाने ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने हा उपक्रम देशातील निवडक ७५ जिल्ह्यांत २२ एप्रिल २०२२ पासून राबविण्यात आला.
वर्धा जिल्हा सेवाग्राम, पवनार, बोर अभयारण्य व अन्य स्थळांमुळे जिल्हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
अशोक शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सेनेला कायमचा रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
केंद्र शासनाचे बांधकाम कंत्राट आता पदविका धारक बेरोजगार अभियंत्यान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका वाहनधारकांनाही बसतो आहे.
जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची चर्चा सातत्याने होते. मात्र, वाघाचे दर्शन अभावानेच होत असल्याचे निराश पर्यटक सांगतात.
कारंजा तालुक्यातील सुसूनद्रा गावालगत जंगलातील दुर्गम भागात दोन वर्षीय बिबट्याचा मृतदेह आढळून आला.