सकाळच्या गुलाबी थंडीसोबतच दुपारचे कडक ऊनही निवळू लागले आहे.
अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचालींना सुरुवात झाली
राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांची ही कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे.
एकेकाळी मुंबई गुन्हेगारांच्या ताब्यात होती मात्र शरद पवार यांनी प्रयत्नपूर्वक मुंबईला त्यापासून वाचवले
पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही या वेळी उपस्थित होत्या
हिवाळा सुरू होताच समुद्र आणि खाडीकिनारी अनेक पाहुण्या पक्ष्यांचे आगमन होत असते.
’हल्ल्याशी संबंधित सर्व घटनाक्रम आणि इत्यंभूत सत्य परिस्थिती न्यायालयाला सांगावी.
भगवानगड हा धार्मिक, तर गोपीनाथगड राजकीय शक्तीचा गड मानला जाणार आहे.