
स्त्रिया शेतीत सक्रिय असूनही शेतजमीन त्यांच्या नावावर नाही.अनेक स्त्रिया खंडाने वा मक्त्याने जमीन कसत आहेत, कित्येक जणी शेतमजूर म्हणून किंवा…
स्त्रिया शेतीत सक्रिय असूनही शेतजमीन त्यांच्या नावावर नाही.अनेक स्त्रिया खंडाने वा मक्त्याने जमीन कसत आहेत, कित्येक जणी शेतमजूर म्हणून किंवा…
कंत्राटी शेतीबद्दलच्या कायद्यामुळे बडय़ा खासगी व्यापारांना कृषी क्षेत्रात शिरकाव करण्याची संधीच जणू सरकारने दिली आहे
महाराष्ट्रात पहिल्यांदाच या वर्षीच्या अर्थसंकल्पात लिंगभावाधारित अर्थसंकल्प विवरणपत्र सादर केले गेले…
सन १९९५ ते २०१५ या काळात महाराष्ट्रात ६५ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
जमीन भाडेपट्टे कायदेशीर करण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत आहे.
जानेवारी २०१६ मध्ये या सामुदायिक शेती प्रकल्पाखालील एकूण जमीन ४४ हजार हेक्टर जमिनीवर पिके घेतली गेली.
दुष्काळी भागातील महिलांना पाण्यासाठी रोज सहा सात तास भटकंती करावी लागते.