scorecardresearch

sattakaran, raigad lok sabha seat, mahayuti, maha vikas aghadi, candidates, dependent on alliance parties, win the seat, marathi news, raigad news, lok sabha seat 2024, election 2024, anant geete, shunil tatkare, shekap, congress, bjp, ncp, shivsena,
रायगडात मित्रपक्षांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची मदार

अलिबाग- युती आणि आघाडीच्या राजकारणात रायगड जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याची ताकद एकाही पक्षाची राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी…

anant geete said if shekap not given support to sunil tatkare in 2019 lok sabha he would have lost in raigad lok sabha seat
..तर २०१९ मध्ये सुनील तटकरे राजकारणातून हद्दपार झाले असते, शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा दावा

अलिबाग आगरसुरे येथील इंडीया आघाडीच्या जनसंवाद मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते बोलत होते. यादरम्यान त्यांनी भाजपवरही टीका केली.

uddhav thackeray s raigad visit marathi news, uddhav thackeray raigad marathi news, uddhav thackeray anant geete marathi news
उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याचा अनंत गीते यांना फायदा किती ?

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली.

Anant Geete Raigad Lok Sabha elections
लाटेच्या विरोधात जाणारा रायगड यंदा कोणाला कौल देणार ? प्रीमियम स्टोरी

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत करीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले…

politics, cultural identity, maharashtra, anant geete
सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम भाजपने केले, उबाठा गटाचे शिवसेना नेते अनंत गीते यांचा टिका…

केवळ सत्तेकरता भाजपने महाराष्ट्राची ओळख पुसून टाकली – अनंत गीते

former minister anant geete attack on modi government over one nation one election
“…म्हणून एकत्र निवडणुकांचा घाट”, माजी मंत्री अनंत गीते यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले, याची चीड शिवसैनिकांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांमध्येही निर्माण झाली आहे.

Anant Geete ambitions Raigad
रायगडमध्ये अनंत गीतेंच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या

रायगड जिल्ह्यात बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या महत्त्वाकांक्षा चांगल्याच वाढल्या आहेत.

anant geete
“रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद…”, अनंत गीतेंचं शिवसेना बंडखोरांवर टीकास्त्र!

गीते म्हणतात, ” जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी…!”

शरद पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; अनंत गीते यांचं वक्तव्य

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच, श्रीवर्घन इथल्या कार्यक्रमात अनंत गीते यांचा घणाघात

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×