अण्णा हजारे (Anna Hazare)ऊर्फ किसन बाबूराव हजारे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असून त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यांनी लोक चळवळीच्या माध्यमातून राळेगणसिद्धी गावाचा कायापालट केला. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांना १९९० साली पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आपल्या जीवनात भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल बिलासाठी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनामुळे भारत सरकारला २००५ साली माहितीचा अधिकार कायदा संमत करावा लागला. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यानंतरच आम आदमी पक्षाची स्थापना केली.Read More
रामलीला मैदान गेल्या दशकांमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा यासाठी जयप्रकाश नारायण यांनी…
कधीकाळी अरविंद केजरीवाल यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं, केंद्रातल्या काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन देशव्यापी आंदोलन उभं केलं त्या अण्णा हजारे यांनी…
राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून या अटकेचं…
उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंसमोर सपशेल शरणागती पत्करलेले राज्यकर्ते आपण पाहिले आहेत. तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातलं शिंदे-फडणवीस…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जरांगे पाटील यांच्यापुढे सपशेल नांगी टाकल्याने जरांगे-पाटील यांची गणना मंत्रालयीन वर्तुळात ‘प्रति अण्णा हजारे’ अशीच…